गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
गेहूं की टॉप 4 खरपतवार नाशक दवाइयाँ: खरपतवार नियंत्रण से पाएं बेहतर उपज
Read More
रेशनवर किती धान्य मिळाले, कोणते मिळाले; आता थेट मोबाईलवर मेसेज येणार!
रेशनवर किती धान्य मिळाले, कोणते मिळाले; आता थेट मोबाईलवर मेसेज येणार!
Read More
थंडीची लाट अधिक तीव्र होणार! डॉ. रामचंद्र साबळे यांचा सविस्तर हवामान अंदाज
थंडीची लाट अधिक तीव्र होणार! डॉ. रामचंद्र साबळे यांचा सविस्तर हवामान अंदाज
Read More
गेहूं की फसल में पहला पानी पर डाले ये 2 खाद, खेत कल्लो से भर
गेहूं की फसल में पहला पानी पर डाले ये 2 खाद, खेत कल्लो से भर
Read More
कापूस दरात अखेर ८००० चा टप्पा पार! वर्धा, जालन्यात तेजीचा बार, शेतकऱ्यांच्या नजरा दरवाढीकडे!
कापूस दरात अखेर ८००० चा टप्पा पार! वर्धा, जालन्यात तेजीचा बार, शेतकऱ्यांच्या नजरा दरवाढीकडे!
Read More

अतिवृष्टीनंतर राज्याचा केंद्राकडे ‘एकही’ मदतीचा प्रस्ताव नाही!

१.०३ लाख हेक्टर शेती नष्ट झाल्याची माहिती दिली; पण आर्थिक मदतीची मागणीच केली नाही – केंद्रीय कृषिमंत्र्यांचा लोकसभेत खुलासा.

प्रस्ताव न पाठवण्यामागचा पेच

महाराष्ट्र राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही, राज्य सरकारने शेतकऱ्यांना अधिकची आर्थिक मदत मिळवण्यासाठी केंद्राकडे अद्याप कोणताही प्रस्ताव (Proposal) पाठवला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना हा महत्त्वाचा खुलासा केला.

ADS किंमत पहा ×

केंद्रीय कृषिमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार:

Leave a Comment